शिवशाही बस जळाली, सर्व प्रवासी सुखरूप.

अकोल्यात 44 प्रवाशांनी भरलेल्या बसला अचानक आग लागली. संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी आली आहे. शेगाववरुन अकोल्याला…

अचलपूर येथे “वैद्यकीय महाविद्यालय” स्थापन होणार

कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम आणि महात्मा गांधी इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस कॉलेज सेवाग्राम जि. वर्धा हे सरकारने आपल्या ताब्यात घ्यावे.विकास दांडगे – वर्धा जिल्हा प्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष

आज केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री व आयुष मंत्री श्री. प्रतापराव जाधव यांना कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम आणि महात्मा…

“सोसायटी हटाव,शासन बिठाव”. प्रहार जनशक्ती पक्ष वर्धा तर्फे शासनाला निवेदन!!!

आज कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम व महात्मा गांधी इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल कॉलेज सेवाग्राम हे शासनाने ताब्यात घ्यावे…

बोरी -बोरधरण गावात पावसाचे पाणी!! रवी वानखेडे व सहकारी मित्र यांनी नाला मोकळा करीत पाणी गावाबाहेर काढले.

सेलू तालुक्यातील बोरी बोरधरण या गावामध्ये पावसाने नाल्याची बांध फोडून गावामध्ये शांतीनगर या ठिकाणी लोकांच्या घरामध्ये…

बेलगाव स्मशान भूमीत व सेलू कब्रिस्तान येथे मोहरम व आषाढी एकादशी च्या निमित्ताने वृक्षारोपण !!!

घोराड येथे आ. सि. लुसी कुरियन दीदी यांनी सुरू केलेल्या माहेर शांती निवास येथील अनाथ निराधार…

आमदार बच्चुभाऊ कडु यांचा वाढदिवस वृक्षरोपन,आरोग्य शिबिर व रक्तदान करून साजरा करण्यात आला

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक तथामहाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा शालेय शिक्षण महिला व बालविकास कामगार राज्यमंत्री दिव्यांग…

महाज्योती संयुक्त गट ब, गट क यांचा प्रशिक्षण कार्यक्रम कालावधी 6 महिन्यावरुन 11 महिने करण्यासंदर्भातआ. बच्चू कडू यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र

VJNT विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप योजनेतील जाचक अटी रद्द !!!

बिना बॅरिगेट गाड्या थांबवून वर्धा नागपूर टोल नाक्याजवळ ट्रॅफिक पोलिसांची नियमबाह्य कार्यवाही.

स्थानिक शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी हेल्मेट, लायसन नसल्यास 10500/-चालान देतो. साले तुम्ही सुधरत नाही. तोडपाणी करा नाही…