महाराष्ट्र गवळी समाज संघटना वर्धा जिल्हा आढावा बैठक व पदाधिकारी नियुक्त्या.


दिनांक. 7 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र गवळी समाज संघटना प्रदेश महिला अध्यक्षा सौं वैशालीताई अवथळे, प्रदेश कोषाध्यक्ष यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली
यावेळी श्री महेशभाऊ अवथळे वर्धा जिल्ह्यातील, वर्धा तालूक्याच्या नवीन आघाडीच्या पदाधिकारी सदस्य नियुक्त्या करण्यात आल्या वर्धा तालुका महिला आघाडी अध्यक्ष सौं वसुधाताई धर्मराज वैद्य , तालुका युवा आघाडी अध्यक्ष श्री प्रदीप नंदुजी घोडे , तालुका विद्यार्थी आघाडी अध्यक्ष वेदांत नंदकिशोर गळहाट यांची नियुक्ती करण्यात आली व पुढील वाटचाली बद्दल मार्गदर्शन करण्यात आले , येणाऱ्या काळात संघटणे तर्फे करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश महिला अध्यक्षi सौं वैशालीताई अवथळे, प्रदेश कोषध्यक्ष श्री महेशभाऊ अवथळे. जिल्हा अध्यक्ष श्री देवेंद्र ढोबळे, जिल्हा उपाध्यक्ष श्री नितीन घोडे. सचिव श्री मोरेश्वर गळहाट, कोषध्यक्ष श्री आनंदजी अवथळे, जिल्हा महिला अध्यक्षा सौं प्रभाताई कालोकार, सचिव सौं संगीताताई गळहाट, सौं कांताताई चौकोने, श्री पंडितरावं कोरडे, श्री प्रणय येवले पाटील, व मोठया संख्येने तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन श्री उमेश गळहाट, प्रास्तावीक श्री आकाश अवथळे तर आभार प्रदर्शन श्री अमोल सपकाळ यांनी केले.

मालवाहू अँपेला ट्रकची मागून धडक.
मालवाहू अँपेला ट्रकची मागून धडक, सहा जण बरोबरजात असलेल्या मालवाहू अँपेला भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने धडक…
शिवशाही बस जळाली, सर्व प्रवासी सुखरूप.
अकोल्यात 44 प्रवाशांनी भरलेल्या बसला अचानक आग लागली. संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी आली आहे. शेगाववरुन अकोल्याला…
श्री संत केजाजी स्पोर्टीग क्लब घोराड व शिवस्वराज्य ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था सेलू जि. वर्धा तर्फे भव्य कबड्डी सामने झाल्यानंतर बक्षीस वितरण आज पार पडले.
प्रथम पुरस्कार -न्यू लक्ष्मी क्रीडा मंडळ कान्होलीबारा द्वितीय पुरस्कार -जयबजरंग क्रीडा मंडळ सुरगाव तृतीय पुरस्कार -स्वराज…
प्रेम विवाह करायचे आहे! लग्नासाठी पैसा नाही!लग्न करण्यात अर्थडा निर्माण करत आहे! समस्या कोणत्याही असो,निराकरणा साठी संपर्क, खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा…..
https://bizknowindia.com/shaadi-management/
राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा दिवस,महात्मा गांधींच्या सेवाग्रामात संम्पन्न ……
(सेवाग्राम, वर्धा) :- महात्मा गांधींच्या पावन स्पर्शाने पवित्र अशा सेवाग्राम येथे, महात्मा गांधी प्राकृतिक जीवन विद्यापीठ…
मृत्यू नव्हे तर खूनच असल्याचे उघड; मुलानेच बापास मारले…
वडलांची खूनशी वृत्ती व व्यसनाधीनता यास त्रस्त होवून मुलानेच त्यांचा खून केल्याचे रहस्य चार दिवसांनी पुढे…
100 चा स्टॅम्प 110रुपयाला सेलू तहसील परिसर मध्ये सर्रास लूट.
सेलू तहसील कार्यालय समोर स्टॅम्प विक्री करत असलेले 2 गडी मनमानी करत असल्याची चर्चा सुरु असून…
येनवा ग्रामपंचायत वर श्री समीर दादा उमप व श्री दिलीप दादा ठाकरे यांच्या नेतृत्वात दणदणीत विजय
रिपोर्टर :- रोशन वाघमारे
प्रहार जनशक्ती पक्षाचा ग्रामपंचायत वर झेंडा…..
नंदपुर ग्रा पं प्रहारचा झेंडाजाम ग्रा पं प्रहार शिवसेनेचा ( उबाठा )झेंडादहेगाव शेडगाव ग्रा पं वार्ड…
सेलू वार्ड न.4 येथे घोराड रोडच्या मधोमध नाली ला पडले भगदाड. सामान्यांना होत आहे डोकेदुखी.
रोशन विलासराव राऊत,प्रज्वल संजयराव धंदरे, व सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस वर्धा जिल्हा यांची दुरुस्तीची मागणी………
कृषी केंद्र राहणार चार दिवस बंद……
सध्या पेरणीचा हंगाम सुरू झाला आहे. ऐन पेरणीच्या हंगामातच येणारे चार दिवस कृषी केंद्र बंद राहणार…
शासनाच्या कंत्राटी भरती विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सेलू वर्धा येथे आंदोलन.
सरकारी नोकरी वाचवण्यासाठी तरुणांनी आंदोलनात सहभागी व्हावे: प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे:- महाराष्ट्र सरकारने नुकताच राज्य शासनातील कर्मचारी…
सेलू ,वाय पॉईंट बंद न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आंदोलनाचा इशारा.-समीर देशमुख
दि ०२/१०/२०२३ रोजी सेलु येथील दंडारे वाय पॉइंट येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ता सर्वांचा लाड़का समीर धांदे…
सोयाबीनवर तो ‘पिवळा मोझॅक’ नसून… शास्त्रज्ञांच्या पथकाचा शासनाला अहवाल
जिल्ह्यात सोयाबीन पीक काढणीला येत असताना अचानक सोयाबीन शेंगांमध्ये दाणे भरणे बंद झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात…
U.P. मध्ये संशोधन, शैक्षणिक प्रोत्साहन देण्यासाठी आयुष बोर्ड
आता आयुषचे विविध शाखा एकाच मंडळाखाली काम करतील. यामुळे नवीन संस्था सुरू करण्याचा आणि विद्यमान संस्थांमध्ये…
आज हा व्यवसाय आहे 100 कोटीच्या घरात. 84 लाख रुपये पॅकेज असलेली नोकरी सोडली आणि कपडे धुण्याचा व्यवसाय केला सुरु!
अरुणाभ सिन्हा यांची यशोगाथायाबाबतचे सविस्तर वृत्त असे की, बिहार राज्यातील भागलपूर जिल्ह्यातील अरुणाभ सिन्हा या तरुण…
सर्वांचे आदरणीय,सेवानिवृत्त शिस्तप्रिय मुख्याध्यापक गजानन रावजी गणपतरावजी मकरंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली????????????
माजी प्राचार्य श्री.गजानन जी मकरंदे दीपचंद चौधरी विद्यालय/ कनिष्ठ महाविद्यालय,सेलू. याचे आज सकाळी 7.00 वाजता देहावसन…
लाईट नसतानाही तुमच्या घरात चालणार टीव्ही, पंखा, फ्रिज… 3 किलोवॅट सोलर पॅनल बसविण्यासाठी किती येईल खर्च
लाईट नसतानाही तुमच्या घरात चालणार टीव्ही, पंखा, फ्रिज… 3 किलोवॅट सोलर पॅनल बसविण्यासाठी किती येईल खर्च.बहुतेक…
पायाची टाच दुखणे / भेगा पडणे, रक्ताळणे,-
⚫️ थंड-गरम सेक करा, ⚫️निष्याचे तेल भरा, ⚫️ नारळपाणी प्या. ⚫️ मेण + जवस तेल लावा.…
कळमना मार्केट मध्ये आज टरबूज चे भावं तेजले
आज पासून टरबूजला 12 -13 रुपये पर्यंत झाल्याने टरबूज उत्पादकां मध्ये खुशीचे वातावरण बघायला मिळत आहे.…
प्रहारचे शेतकरी कर्जमाफी साठी आज वर्धेत रक्तदान आंदोलन.
आज प्रहार जनशक्ति पक्ष तर्फे राज्यभर रक्तदान शिबीर आयोजित करून रक्तदान आंदोलन करण्यात येणार आहे.शेतकरी कर्जमाफी…
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकारातून सिंचन क्षेत्रात होणार क्रांतीकारी बदल – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
जलसंधारण कृती पंधरवड्याचा समारोप—–भविष्यातील संकटाची चाहूल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात पाणी नियोजना संदर्भात ठोस…
दातांच्या मध्यभागी किड लागलीय ?
खोबरेल तेलात १ पदार्थ घालून ब्रश करा, किड निघेल-चमकतील दात….. दातांना किड लागणं ही एक सामान्य…
वर्धेत प्रहारच्या कार्यकर्त्यांचे व शेतकऱ्यांचे मशाल आंदोलन.
शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, शेतमाला हमी भाव द्या, अपंगांना दरमहा 6 हजार रुपये द्या, या प्रमुख मागण्यासाठी…
प्रहार चा पंचायत समिती सेलू येथे ठिय्या , ग्रामसेवक गावठाण प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत असल्याने ठिय्या आंदोलन करण्यात आले व सर्व सामान्य जनतेला दिला न्याय.
गावठाण प्रमाणपत्र देण्यात येत नसल्यामुळे त्याअभावी गावठाण हद्दीतील मिळकतीच्या व्यवहारांचे दस्ताऐवजांची नोंदणी होत नाही परिणामी आम…
जर आपण भूक लागल्यावर वेळेवर अन्नग्रहण नाही केले तर काय होते वाचा.
खुप काम आहे, असे म्हणत अनेकजण जेवण टाळतात. परंतु आरोग्यासाठी हे अतिशय घातक ठरू शकते. यामुळे…
आरोग्य विषयक टिप्स तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम, तज्ज्ञांनी केला खुलासा…..
* जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…